Home > Video > इस्रायल पॅलेस्टाईन वादावर भारताची भूमिका का महत्वाची आहे?: जतिन देसाई

इस्रायल पॅलेस्टाईन वादावर भारताची भूमिका का महत्वाची आहे?: जतिन देसाई

इस्रायल पॅलेस्टाईन वादावर भारताची भूमिका का महत्वाची आहे?: जतिन देसाई
X

इस्त्राईल- हमास युद्ध पुन्हा का भडकले? रमजान ईदच्या निमित्ताने शुक्रवारी काही लोक एकत्र जमले होते. 7 मेला शेवटचा शुक्रवार असल्याने गर्दी अधिक प्रमाणात होती. या दरम्यान हिंसाचाराला सुरुवात झाली. हा हिंसाचार थांबवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यानंतर पोलिसांनी स्टेन ग्रेनेडचा वापर केल्याचं समजतंय. तेव्हापासून सुरु झालेला हा संघर्ष आजही सुरुच आहे. यामध्ये कोण करतंय रॉकेटने हल्ले? 'हमास' संघटना काय आहे? इस्राईलची आयरन डोम प्रणाली काय आहे? हमास आणि इस्त्राईलच्या युद्धाचे जगावर काय परिणाम होणार? या संदर्भात परराष्ट्र धोरण विश्लेषक जतीन देसाई यांचं विश्लेषण

Updated : 16 May 2021 3:55 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top