Home > Video > भारताच्या इतिहासाचं पुनर्लेखन करायला हवं का?

भारताच्या इतिहासाचं पुनर्लेखन करायला हवं का?

भारताच्या इतिहासाचं पुनर्लेखन करायला हवं का?
X

सध्या देशात इतिहासाच्या उत्खननाची चर्चा आणि वातावरण वेगाने वाढते आहे. यापार्श्वभूमीवर खरा इतिहास काय आहे, आता केले जात असलेल्या दाव्यांमध्ये तथ्य आहे का आणि भारताच्या इतिहासाचे पुनर्लेखन करण्याची गरज आहे का, या विषयांवर ज्येष्ठ इतिहास अभ्यासक राम पुनियानी यांच्या विश्लेषणाची मालिका मॅक्स महाराष्ट्र सुरू करत आहे. या मालिकेतील पहिला भाग....

Updated : 24 May 2022 1:51 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top