सरकार शिक्षणाची जबाबदारी झटकते आहे का?
टीम मॅक्स महाराष्ट्र | 7 Oct 2022 7:21 AM GMT
X
X
शिक्षणचा देशाच्या प्रगती मध्ये मोठा वाटा असतो मात्र सरकार आर्थिक कारण घटलेली पटसंख्या, शिक्षणाचा दर्जा अशी कारणे पुढे करत राज्यातील हजारो सरकारी शाळा बंद करण्याच्या तैयारीत आहे, दुसरीकडे १५ हजार इंग्रजी माध्यमाच्या नव्या शाळाना परवागी देऊन भविष्यात आणखी मराठी आणि सरकारी शाळाचा गळा घोटण्याची तयारी करत आहे, त्याबद्दल प्रतिनिधी किरण सोनवणे यांनी मान्यावरांशी केलेली चर्चा नक्की ऐका...
Updated : 7 Oct 2022 7:21 AM GMT
Tags: education government
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire