रामदास आठवले वादग्रस्त बोललेत का ?
टीम मॅक्स महाराष्ट्र | 5 Oct 2022 4:24 PM GMT
X
X
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने बोलताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना हिंदू धर्म मजबूत करायचा होता, मात्र इच्छा नसताना त्यांनी धर्मांतर केले असें वक्तव्य केल्याने संपूर्ण आंबेकारी समाजात खळबळ उडाली असून त्यासंदर्भात विचारवंत अभ्यासकांचे काय म्हणणे आहे ते पहा प्रतिनिधी किरण सोनवणेंसोबत..
Updated : 28 Oct 2022 11:27 AM GMT
Tags: ramdas athavale dr.ambedkar
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire