Home > Video > नामांतराचा वाद, लोकांना वेडे समजता का? – राज ठाकरे

नामांतराचा वाद, लोकांना वेडे समजता का? – राज ठाकरे

नामांतराचा वाद, लोकांना वेडे समजता का? – राज ठाकरे
X

औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन भाजप आणि शिवसेना लोकांना वेडे समजता का असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे. गेली अनेक वर्ष भाजप आण शिवसेना केंद्रात आणि राज्यात सत्तेत एकत्र होते, मग तेव्हा औरंगाबादचे नामांतर का नाही केले, असा प्रश्न त्यांनी दोन्ही पक्षांना विचारला आहे.


Updated : 6 Feb 2021 1:08 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top