फडणवीसांना CDR मिळतो, मग आम्हाला का नाही?- नाईक कुटुंबाचा सवाल
टीम मॅक्स महाराष्ट्र | 11 March 2021 8:44 AM GMT
X
X
मनसुख हिरेन प्रकरणात ज्या वेगाने तपास होतो आहे आण कारवाई होते आहे, मग अन्वय नाईक प्रकरणात तपास का दाबला गेला अस सवाल अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता नाईक आणि मुलगी आज्ञा नाईक यांनी विचारला आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषद त्यांनी राज्य सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल विचारले आहेत.
Updated : 11 March 2021 8:44 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire