#MVA2years : उद्धव ठाकरे, आता रडगाणे पुरे ! – हेमंत देसाई
टीम मॅक्स महाराष्ट्र | 26 Nov 2021 2:30 PM GMT
X
X
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने मिळून स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या संकटामुळे ठाकरे सरकारची चांगलीच कसोटी होती. त्यात झालेल्या गंभीर आरोपांमुळे, काही वादांमुळेही ठाकरे सरकार अडचणीत आले. पण आता दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर ठाकरे सरकारकडून जनतेच्या काही अपेक्षा आहेत. या सगळ्यांचे परखड विश्लेषण केले आहे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी...
Updated : 26 Nov 2021 2:31 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire