Home > Politics > 'वरळी'करांनी आदित्य ठाकरेंना का सोडले?

'वरळी'करांनी आदित्य ठाकरेंना का सोडले?

वरळीकरांनी आदित्य ठाकरेंना का सोडले?
X

आदित्य ठाकरे यांच्या महाराष्ट्रातील दौ-याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या आणि आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीतील शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. पण वरळीतील शिवसैनिकांनी आदित्य ठाकरे यांची साथ का सोडली? काय आहेत नेमकी कारणं? याविषयी मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी परखड विश्लेषण केले आहे.'वरळी'करांनी आदित्य ठाकरेंना का सोडले?



Updated : 7 Oct 2022 8:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top