राज्यपालांना सही करण्यापासून कोणी रोखले?
टीम मॅक्स महाराष्ट्र | 16 March 2022 10:30 PM GMT
X
X
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून राज्यपाल आणि राज्य सरकारमधे संघर्ष सुरु आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांपासून सुरु झालेला वाद आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीपर्यंत पोचला आहे. उच्च न्यायालयाने काय निर्णय दिले. राज्यपाल विधानसभा अध्यक्षपद निवडीला का राजी झाले होती. सर्वाच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय कोणी घेतला?महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नाचा हा भाग आहे का? या सर्व राजकीय घडामोडींचे विश्लेषन पहा फक्त मॅक्स महाराष्ट्रावर...
Updated : 18 March 2022 1:56 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire