मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव असल्याने अटक नाही – नारायण राणे
टीम मॅक्स महाराष्ट्र | 23 Nov 2021 1:29 PM GMT
X
X
"सुशांतसिंग राजपूत, दिशा सालीयान मृत्यू प्रखरणी आम्ही पुरावे देऊनही मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव असल्याने अटक करण्यात आली नाही," असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. अभिनेता सुशात सिंग राजपूत, दिशा सालीयान यांच्या आत्महत्या नसबन त्यांचे खून झाले आहेत आणि त्याचे पुरावे दिले, मात्र राज्य सरकारने कोणावरही कारवाई केली नाही, मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव त्यामुळे त्यांना अटक केली नाही असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे.
Updated : 23 Nov 2021 1:29 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire