राज ठाकरे यांचा केजरीवाल यांना सवाल
टीम मॅक्स महाराष्ट्र | 19 Sep 2022 2:57 PM GMT
X
X
प्रभाग पद्धतीला आणि नगराध्यक्षांच्या थेट निवडणूक पद्धतीला राज ठाकरे यांनी विरोध केला आहे. यामुळे विकासकामं रखडतात आणि राजकारण होते अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. त्याचबरोबर निवडणुकीतील फुकट आश्वासनांचे समर्थन करणाऱ्या केजरीवाल यांच्यावरही राज ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले आहे.
Updated : 19 Sep 2022 2:57 PM GMT
Tags: raj thackrey Arvind Kejriwal MNS AAP
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire