अरविंद सावंत : पंतप्रधान मोदींना लक्ष घालण्याची विनंती
टीम मॅक्स महाराष्ट्र | 21 July 2022 10:45 AM GMT
X
X
एकीकडे शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष आता संसदेतही पोहोचला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या खासदारांनी आपापल्या मतदारसंघातील प्रश्नही संसदेत मांडले आहेत. केंद्र सरकारच्या जागेवरील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात अडथळे येत असल्याने पंतप्रधान मोदी यांनी यामध्ये लक्ष घालावे अशी मागणी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.
Updated : 21 July 2022 10:45 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire