शहाजी बापू पाटील - विरोधकांची मानसिकता सुधारायला वेळ लागेल
टीम मॅक्स महाराष्ट्र | 8 Sep 2022 7:59 AM GMT
X
X
राजकारणात शरद पवार (sharad pawar)हे मोठे नेते असले तरी या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी (Indira Gandhi)आणि अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांचा सुद्धा पराभव झाला होता. त्यामुळे कोणाला निवडायचं आणि पराजित करायचं हे जनता ठरवत असते, असे मत आमदार शहाजी बापू पाटील (shahaji bapu patil)यांनी व्यक्त केले आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज येथे शहाजी बापू पाटील हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. इथे आम्हाला पेटी बघायला मिळाली नाही, मात्र विरोधक खोक्याच्या बाबत चुकीची टीका करत आहेत, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
Updated : 8 Sep 2022 7:59 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire