Home > Politics > औरंगाबाद, उस्मानाबादपाठोपाठ पुणे शहराचेही नाव बदला, काँग्रेसची मागणी

औरंगाबाद, उस्मानाबादपाठोपाठ पुणे शहराचेही नाव बदला, काँग्रेसची मागणी

राज्यात सत्तानाट्याचा महाअंक सुरू आहे. त्यातच मंत्रीमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारने उस्मानाबादचे नाव धाराशिव तर औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्यापाठोपाठ आता पुणे शहराचेही नाव बदलण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

औरंगाबाद, उस्मानाबादपाठोपाठ पुणे शहराचेही नाव बदला, काँग्रेसची मागणी
X

0

Updated : 29 Jun 2022 7:15 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top