औरंगाबाद, उस्मानाबादपाठोपाठ पुणे शहराचेही नाव बदला, काँग्रेसची मागणी
राज्यात सत्तानाट्याचा महाअंक सुरू आहे. त्यातच मंत्रीमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारने उस्मानाबादचे नाव धाराशिव तर औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्यापाठोपाठ आता पुणे शहराचेही नाव बदलण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात येत आहे.
टीम मॅक्स महाराष्ट्र | 29 Jun 2022 7:15 PM IST
X
X
0
Updated : 29 Jun 2022 7:15 PM IST
Tags: congress Maharashtra Political Crisis uddhav thackeray aurangabad sambhajinagar Dharashiv Usmanabad Shivsena Sabha
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire