नामांतरावरुन अबू आझमी आणि भास्कर जाधव यांची खडाजंगी
टीम मॅक्स महाराष्ट्र | 3 July 2022 12:48 PM GMT
X
X
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावरुन समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी विधिमंडळ अधिवेशनात आपली नाराजी व्यक्त केली. तसेच उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. त्यांच्या या टीकेला शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी उत्तर दिले.
Updated : 3 July 2022 12:48 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire