बालविवाह अजूनही सुरूच

Update: 2018-08-13 14:28 GMT

बालविवाह कुठे होतात आता? ते संपले असे जर कोणी म्हणत असेल तर त्यांनी केन्द्रीय मंत्री मेनका गांधी यांचे लोकसभेतील भाषण ऐकावे. आपल्या भाषणात मेनका गांधी यांनी माहिती दिली की बालविवाहाच्या ६१९ तक्रारी २०१५-२०१६ या दोन वर्षात दाखल झाल्या आहेत. यातील सर्वाधीक तक्रारी १३२ या तामिळनाडू राज्यात करण्यात आल्या आहेत.

Similar News