सरकारी काम, 15 वर्षे थांब, अखेर विद्यार्थ्यांचा एल्गार

Update: 2023-02-08 06:38 GMT

28 जून 2007 रोजी सरकारने मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 1 हजार विद्यार्थ्यांची क्षमता असलेले वसतिगृह उभारणार होते. हे वसतिगृह 15 वर्षानंतरही पूर्ण झाले नाही. पण हे वसतिगृह पूर्ण न झाल्याने विद्यार्थ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि बिल्डरवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच वसतिगृह न झाल्याने विद्यार्थ्यांना काय हाल अपेष्टा सहन करावा लागत आहे? याबरोबरच सामाजिक न्याय विभागाची काय भूमिका आहे? याविषयी जाणून घेण्यासाठी पहा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांचा स्पेशल रिपोर्ट...


Full View

Similar News