इंग्लंड विरुध्द भारत कसोटी सामन्यात भारताचा पराभव

Update: 2018-08-04 12:38 GMT

इंग्लंडने भारताला ३१ धावांनी पराभूत करुन पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या विजयाचा अर्थ असाही होतो की इंग्लंडने आपल्या १००० व्या कसोटी सामन्यात विजय मिळवला. विराट कोहलीने चौथ्या दिवशी चौथ्या विकेटसाठी ८४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. पण इंग्लंडच्या गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजी केल्यामुळे भारताला पराभवास सामोरे जावे लागले.

Similar News