#Farmer Protest : कृषी कायदे योग्य पण सरकारचे चुकले – राज ठाकरे

Update: 2021-02-06 11:56 GMT

कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन मोदी सरकारमुळे जास्त चिघळले आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. नवीन कृषी कायदे योग्य आहेत, त्यात सुधारणा होऊ शकते, पण केंद्राने राज्यांना विश्वास घ्यायला हवे होते, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

Full View


Tags:    

Similar News