पहिल्या तिमाहीत भारताच्या अर्थव्यवस्थेने चमकदार कामगिरी केली असून भारताचा विकास दर (GDP) 7.8 टक्क्यांवर पोहोचला आहे. जगातील कोणत्याही मोठ्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत हा सर्वात वेगवान विकास दर असल्याचा...
1 Sep 2023 1:30 PM GMT
Read More
याबाबत बोलताना आयसीआर इक्राच्या आदिती नायर म्हणाल्या मान्सूनच्या पावसाचा फटका बसला असला तर सरकारी गुंतवणुकीमुळे जीडीपीमधे वाढ दिसून आली आहे. पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढला असला तर मान्सूनच्या कमतरतेमुळे...
1 Sep 2023 3:44 AM GMT