महाराष्ट्रात अजूनही मान्सून सर्वदूर पसरला नाही. मात्र आसाममध्ये पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर या पुराचा फटका 28 जिल्ह्यातील 19 लाख नागरिकांना बसला आहे.
महाराष्ट्रात अजूनही मान्सून सर्वदूर पसरला नाही. मात्र आसाममध्ये पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर या पुराचा फटका 28 जिल्ह्यातील 19 लाख नागरिकांना बसला आहे.