Home > News Update > राज्यात कुणाचं सरकार येणार? काय आहे जनतेचा कौल?

राज्यात कुणाचं सरकार येणार? काय आहे जनतेचा कौल?

राज्यात कुणाचं सरकार येणार? काय आहे जनतेचा कौल?
X

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी राज्यभर ६०.४६% मतदान झालं आहे. गत निवडणूकीच्या तुलनेत मतदानात वाढ झाली नाही. २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार असुन कोणाचं सरकार येणार हे निश्चीत होईल.

प्रसार माध्यमांनी आपले 'एक्झीट पोल' जाहीर केले आहेतच. मात्र, तुम्हला काय वाटत? राज्यात कुणाचं सरकार येणार? काय आहे जनतेचा कौल?

[democracy id="2"]

Updated : 22 Oct 2019 12:47 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top