शेतकऱ्यांनो दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्याल?
Max Maharashtra | 27 Jun 2020 10:07 AM GMT
X
X
राज्यात अनेक ठिकाणी सोयाबीनच्या निकृष्ट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांना मदतीसाठी काय करावे, कुणाशी संपर्क साधावा, त्यांना कधीपर्यंत पेरणी करता येईल? याबद्दल माहिती देत आहेत, कृषी उपसंचालक अनिल भोलरे
Updated : 27 Jun 2020 10:07 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire