वंचित आघाडीचा, कॉंग्रेस आघाडीला दणका
Max Maharashtra | 27 Oct 2019 2:32 PM GMT
X
X
नुकताच महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला आहे. यात जनतेने युतीला महाजनादेश नव्हे तर मतदाराला गृहीत न धरण्याचा जनादेश दिलाय. या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला १०५, शिवसेनेला ५६, राष्ट्रवादी काँग्रेसला ५४ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या.
- औरंगाबाद विभागात फक्त ३९% पीक कर्ज वाटप, शेतकरी सावकारांच्या विळख्यात...
- विधानसभेच्या तोंडावर शेतकरी का झाले आहेत आक्रमक पाहा...
- सरकार का लपवतंय शेतकरी आत्महत्यांची यादी
मात्र एकही जागा न मिळवता वंचितची भूमिका या निवडणुकांमध्ये महत्वाची ठरली. वंचित बहुजन आघाडी ही कॉंग्रेस आघाडीसाठी उपद्रवी ठरतं आहे. लोकसभा निकालानंतर विधानसभा निवडणूकीतही लागोपाठ वंचितने कॉंग्रेस आघाडीची मत आपल्या पारड्यात पाडली आहेत. पाहा याविषयी ‘मॅक्समहाराष्ट्र’चा हा रिपोर्ट...
https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/433392253861099/?t=11
Updated : 27 Oct 2019 2:32 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire