८ हजारात महिन्याचा खर्च निघत नाही, वर्ष कसं काढयाचं
Max Maharashtra | 19 Nov 2019 8:43 AM GMT
X
X
मागील काही दिवसापासून अवकाळी पावसाने राज्यात थैमान घातले होते. या पावसाने शेतकऱ्यांच प्रंचड प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार आणि फळबागांसाठी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी केली होती.
पंरतु राज्यपालांच्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना हेक्टरी ८ हजार मिळणार आहेत. यावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ८ हजारात आपला महिन्याचा खर्च निघत नाही, तर वर्षाचा खर्च कसा भागवायचा हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसाठी आहे. जो जगाला पोसण्याचं काम करतो त्यालाच आपला उदरनिर्वाह करणं कठीन जातयं असं मत विश्वेशराव फिसके यांनी दिली आहे.
Updated : 19 Nov 2019 8:43 AM GMT
Tags: @CMOMaharashtra @Devendra Fadnavis ajit pawar congress Devendra Fadanavis devendra fadanvis maharashtra marathi marathi news max maharashtra narendra modi Raj Thackeray देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी कॉंग्रेस विधानसभा
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire