मासुका आणा पुण्याच्या घटनेनंतर तेहसीन पुनावाला यांची मागणी
Max Maharashtra | 29 July 2019 3:17 PM GMT
X
X
देशात सध्या मॉब लिंचिंगच्या घटना वाढत असून या घटनांवर चिंता व्यक्त करत देशातील विविध क्षेत्रातील 49 दिग्गजांनी नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले असून या पत्रात मॉब लिंचिंगच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली असून या घटना रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत, असं आवाहन केलं आहे.
पुण्यात घडलेल्या मॉब लिचिंगच्या घटनेनंतर तेहसिन पुनावाला यांनी आता मासुका (मानव सुरक्षा कानून) कायदा आणण्याची मागणी केली आहे.
Which is why please get #MaSuKa. https://t.co/pMcGE2RtHC
— Tehseen Poonawalla (@tehseenp) July 28, 2019
Updated : 29 July 2019 3:17 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire