जनतेन कौल दिलाय सत्ता स्थापन करावी- शरद पवार
Max Maharashtra | 6 Nov 2019 9:49 AM GMT
X
X
महाराष्ट्रातील जनतेनं महायुतीला जनादेश दिलाय तर सत्ता स्थापन करावी, आम्हाला विरोधी पक्षात बसण्याची संधी जनतेनं दिली आहे. त्यामुळे एक कणखर विरोधी पक्ष म्हणून विधानसभेत काम करु. अशा पद्धतीने विनातथ्य रेंगाळणाऱ्या चर्चानां शरद पवार यांनी पूर्णविराम दिला आहे.
निवडणूकीचा निकाल लागुन बरीच दिवस उलटली, आता लवकरात लवकर सत्ता स्थापनेचा तिढा सोडवावा. आणि राज्यात सरकार स्थापन करावं असा सल्ला शरद पवारांनी पत्रकार परिषेदेत बोलतांना दिला. यावर संजय राऊत म्हणाले शरद पवार काहीचं चुकीचं बोलले नाहीत जनतेनं ज्यांना जनादेश दिला तेच सत्ता स्थापन करतील. पहा हा व्हिडीओ.....
Updated : 6 Nov 2019 9:49 AM GMT
Tags: ajit pawar amit shah devendra fadanvis Maharashtra Election Maharashtra Election 2019 देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी भाजप महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मॅक्स महाराष्ट्र राष्ट्रवादी कॉंग्रेस विधानसभा शरद पवार शिवसेना
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire