Maharashtra Flood : उध्वस्त झालेल्या घराची कल्पनाही करवत नाही
Max Maharashtra | 10 Aug 2019 8:18 AM GMT
X
X
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथील कारखान्यामध्ये पुरग्रस्तांची राहण्याची व जेवणाची सोय केलेली आहे. सोमवार पासून पुरग्रस्तांना येथे आसरा मिळाला आहे. पण पुर ओसरल्यानंतर परिस्थिती काय असेल? स्वतःच्या उध्वस्त घराकडे पाहावणारही नाही अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. पाहुयात संबंधित व्हिडिओ...
https://youtu.be/knKn_e2Do3U
Updated : 10 Aug 2019 8:18 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire