Home > News Update > भारत पाकिस्तान युद्ध झालं तर सर्वप्रथम मी जाईन – चंदू चव्हाण

भारत पाकिस्तान युद्ध झालं तर सर्वप्रथम मी जाईन – चंदू चव्हाण

भारत पाकिस्तान युद्ध झालं तर सर्वप्रथम मी जाईन – चंदू चव्हाण
X

महाराष्ट्राचा जवान चंदू चव्हाण ( Chandu Chavan) जंतर मंतरवर उपोषणाला बसला आहे. २०१६ साली चंदू चव्हाण भारतीय सैन्याच्या दहशतवादविरोधी कारवाईसाठी टुकडीसोबत गेला होता. यादरम्यान दिशाहीन झाल्यानं हद्द ओलांडुन पाकीस्तानात गेला होता. २०१७ मध्ये भारत सरकारच्या दबावाने चंदु चव्हाण यांना मुक्त करण्यात आले होते.

मात्र, आता हा महाराष्ट्राचा जवान स्वत:साठी शासनाविरूद्ध लढतोय. या घटनेनंतर अजुनही त्याला सेवेसाठी रुजू करण्यात आले नाही. म्हणुन आपल्या न्यायासाठी हा जवान उपोषणाला बसला आहे. पाहा हा व्हिडीओ...

Updated : 4 Nov 2019 4:10 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top