Home > News Update > दिल्ली हिंसाचारावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली प्रतिक्रिया

दिल्ली हिंसाचारावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली प्रतिक्रिया

दिल्ली हिंसाचारावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली प्रतिक्रिया
X

दिल्लीमध्ये उसळलेल्या हिंसाचारावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पहिल्यांदा प्रतिक्रीया देण्यात आली आहे. दिल्लीत लवकरात लवकर शांती स्थापित व्हायला पाहिजे असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी म्हणाले, ते नागपूरात बोलत होते.

कोणीही कायदा हातात घ्यायला नको, तो अधिकार कोणालाही नाही. शासनाने दिल्लीच्या जनतेला आश्वस्त करायला पाहिजे आणि दिल्लीत लवकरात लवकर शांती स्थापित करावी असं मत भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केलं.

The post दिल्ली मधील हिंसाचारावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिली पहिल्यांदा प्रतिक्रिया appeared first on RNO | Right News Online.

Source: RNO

दिल्ली मधील हिंसाचारावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिली पहिल्यांदा प्रतिक्रिया

Updated : 29 Feb 2020 5:13 AM GMT
Next Story
Share it
Top