सत्तास्थापनेबाबत शिवसेनेसोबत काहीच वाद नाही- बाळासाहेब थोरात
Max Maharashtra | 14 Nov 2019 4:34 PM GMT
X
X
शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सत्तास्थापनेचा कोणताही वाद नसल्याचं कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. मात्र कोणतीही घाई न करता योग्य निर्णय घेऊन सरकार ५ वर्ष टिकेल या दृष्टीने आम्ही चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तीनही पक्षांच्या समन्वय समिती बैठकी दरम्यान ते बोलत होते.
https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/531842724305122/?t=1
Updated : 14 Nov 2019 4:34 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire