हे हुकुमशाही सरकार - ओवैसी
Max Maharashtra | 6 Aug 2019 12:00 PM GMT
X
X
370 कलमातील तरतूदी रद्द करण्याच्या भाजपा सरकारच्या निर्णयावर एमआयएमचे नेते असउद्दीन ओवैसी यांनी लोकसभेत जोरदार हल्ला चढवला. भारतीय जनता पार्टी 370 कलमाला तात्पुरतं आहे असं सांगत आहे, मात्र सर्वोच्च न्यायायलात याबाबत निवाडा झाला आहे, ही तात्पुरती व्यवस्था नसून विशेष दर्जा आहे असं ही ओवैसी यांनी सांगितलं.
भारतीय जनता पार्टी हुकुमशाही पद्धतीने निर्णय घेत असून भेदभावच संपवायचा असेल तर हिमाचल प्रदेशमध्ये ओवैसी शेतीची जमीन कधी खरेदी करु शकतो हे ही सरकारने सांगावं असा सवाल ही ओवैसी यांनी उपस्थित केला आहे.
Updated : 6 Aug 2019 12:00 PM GMT
Tags: #370gaya #AmitShah #Article35A #Article370 #AssuddinOwaisi #GulamNabiAzad #JammuAndKashmir #KashmirHamaraHai #KashmirParFinalFight #Ladakh #ManojJha #MaxWoman #PChidambaram #StandwithKashmir maxmaharashtra
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire