‘हे’ आहेत मंत्रीमंडळ बैठकीतील चार महत्वाचे निर्णय
Max Maharashtra | 8 April 2020 1:11 AM GMT
X
X
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत चार महत्वाचे निर्णय घेण्यात आले. काय आहेत हे निर्णय वाचा संक्षिप्त स्वरुपात
1. केशरी शिधापत्रिका धारकाना एप्रिल ते जून 2020 या कालावधीसाठी सवलतीच्या दराने अन्नधान्य देण्याबाबत.
2. कोविडच्या पार्श्वभूमीवर धर्मादाय संस्थांकडून आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी महाराष्ट्र विश्वस्त व्यवस्था अधिनियमात सुधारणा.
3. शिवभोजन योजनेचा तालुका स्तरावर विस्तार करून पुढील तीन महिने 5 रुपये इतक्या दरात शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय.
4. कोरोना विषाणुबाबत उपाययोजनांची माहिती.
Updated : 8 April 2020 1:11 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire