मोदींचा विजय नेमका कशामुळे ? - सुहास पळशीकर
Max Maharashtra | 1 Jun 2019 4:41 PM GMT
X
X
लोकसभा निवडणुकीत इव्हीएम हॅक झालं का? मोदी आणि अमित शहा जातीचे बॉक्स तोडण्यात यशस्वी झाले का? मागासवर्गीयांची मतं कोणाला मिळाली? जगात व्यक्तीकेंद्रित राजकारणात वाढ होत आहे का? तीन राज्यात पोटनिवडणुकीत पराभव झालेल्या भाजपला लोकसभा निवडणुकीत इतकं मोठं यश कसं मिळालं? पाहा राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांची ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी घेतलेली मुलाखत.
Updated : 1 Jun 2019 4:41 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire