- ठाकरे सरकारने घेतलेत हे मोठे निर्णय ...
- नुपूर शर्माचे समर्थन करणाऱ्या टेलरची हत्या, व्हिडीओतून पंतप्रधान मोदी यांनाही धमकी
- पाऊस असमाधानकारक, पेरण्या खोळंबल्या;मंत्रिमंडळ बैठकीत खरीप हंगामाचा
- राज्यात ७२३१ पोलीस शिपाई भरती होणार :गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
- कुर्ला इमारत दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्र्यांची मदत
- मुंबईतील इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली
- कुर्ला इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, बचाव कार्य सुरूच
- राजकीय सत्तानाट्यात दिवसभरात काय घडले?
- Alt news चे सहसंस्थापक मोहम्मद जुबैर यांना अटक
- सांगलीतील 9 जणांची आत्महत्या नव्हे हत्या, गूढ उलगडलं

डाव फसला! -निखिल वागळे
X
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा मार्ग अखेर आज मोकळा झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यात विधानपरिषदेची निवडणूक घेण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रात निर्माण झालेला घटनात्मक पेच सोडवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं होतं. या पत्रात महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी तात्काळ मतदान घ्यावं अशी विनंती या पत्रात केली होती.
त्यानंतर आज केंद्रीय निवडणूक आयोगाने व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारा बैठक घेतली. आणि या बैठकीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यात निवडणूका घेण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. दरम्यान या चर्चे अगोदर आज उद्धव ठाकरे यांनी भगतसिंह कोश्यारी यांची सकाळी भेट घेतली. आणि या भेटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला. त्यानंतर केंद्रीय आयोगानं आज महाराष्ट्रातील 9 जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. मात्र, हे सगळं होत असताना पडद्यामागं नक्की काय घडलं? नक्की पाहा ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं विश्लेषण