मेट्रो ३ भुयारी रेल्वे मार्ग की मुंबई संपण्याचा मार्ग?
Max Maharashtra | 15 Sep 2019 2:58 PM GMT
X
X
गिरिश राऊत यांनी विकासाच्या नावाखाली केले जाणारे प्रकल्प किती हानिकारक असुन असे प्रकल्प मानव सृष्टीचा कसा सर्वनाश करत आहेत. या प्रकल्पांमुळे नैसर्गिक जीवसृष्टी कशी नामोशेष होत आहे याचे परिणाम सांगितले. विकासाची ध्येयं धोरण किती फसवी आहेत हे पुराव्यासहीत स्पष्ट केलं.
आरे मधील मेट्रो ३ रेल्वे भुयारी मार्ग हा घातक आहे. पृथ्वीच्या भुगर्भात विकास करणं चुकीच आहे. जंगलं वाचवली पाहिजेत त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणं महत्त्वाचं आहे असे आवहन त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातुन केले आहे. पाहा व्हिडीओ...
https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/591769758023064/?t=792
Updated : 15 Sep 2019 2:58 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire