भाजप: एक सूडबुद्धीचा प्रवास
Max Maharashtra | 25 Sep 2019 3:38 PM GMT
X
X
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शिखर बॅंक घोटाळ्या प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलच पेटलं आहे. एकीकडे भाजपचा पवारांना कात्रीत पकडण्याचा डाव असल्याचं म्हटलं जात आहे तर, दुसरीकडे भाजप निर्दोषांवर कारवाई होणारचं नाही असे सांगत आहे. भारतीय राजकारणात आजपर्यंत अनेक घोटाळे उघड झाले मात्र, या सर्व प्रकरणांतील दोषींना शिक्षा झालीच असे नाही. पवार यांच्या विरुद्ध दाखल केलेला गुन्हा म्हणजे सुडाचं राजकारण आहे का? पाहा ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे विक्ष्लेषण...
https://youtu.be/zEVa0fv_kY0
Updated : 25 Sep 2019 3:38 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire