माझ्या नावाचा वापर करुन दंगे करण्याचा सरकारचा प्रयत्न - बाळासाहेब आंबेडकर
Max Maharashtra | 12 Aug 2018 11:59 AM GMT
X
X
"सध्या माझ्या नावाची एक पोस्ट सोशल मिडीयावर वायरल होतेय यात १५ आॅगस्टला उपोषण झालं पाहिजे कारण कोणीतरी जंतर मंतर दिल्ली मध्ये संविधानाची पाने जाळली असून संविधानाचा झालेला हा अपमान आहे. त्याला विरोध करण्यासाठी मी हा कार्यक्रम ठेवला आहे. पण मी लोकांना सांगू इच्छितो की, ही पोस्ट चुकीची आहे. आजचे सरकार हे दंगाई सरकार आहे. त्यांचा समाजात दंगा पसरवण्याचा प्रयत्न आहे. पण दंगे होत नसल्याने त्यांनी माझं नाव वापरून दंगा करण्याचा प्रयत्न केला आहे. तरी मी सर्वांना विनंती करतो की, अशा फेक पोस्ट वरती विश्वास ठेवू नये". असा संदेश त्यांनी बहुजंनांना दिला आहे.
Updated : 12 Aug 2018 11:59 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire