ईव्हीएम-व्हीव्हीपॅटच्या तक्रारींची चौकशी झाली पाहिजे – नीला सत्यनारायण
Max Maharashtra | 8 May 2019 8:46 AM GMT
X
X
EVM व VVPAT मशीनची चौकशीची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याबाबत बोलताना माजी सनदी अधिकारी नीला सत्यनारायण त्या म्हणाल्या की, ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या तक्रारी आल्या आहेत त्या ठिकाणी निश्चितच चौकशी व्हावी खरं काय आहे ते बाहेर आले पाहिजे याचं कारण आपण लोकशाहीत जगत आहोत लोकशाहीत जर चुकीचे काही घडत असेल तर आपण त्याच्याकडे लक्ष दिले पाहिजे निवडणूक आयोगाची ही जबाबदारी आहे. असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
Updated : 8 May 2019 8:46 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire