केंद्राचा राज्यांच्या कारभारात हस्तक्षेप धोकादायक ?
Max Maharashtra | 4 Feb 2019 12:03 PM GMT
X
X
पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारविरोधात धरणे आंदोलन सुरु केलं आहे. केंद्राचा राज्यांच्या कारभारात हस्तक्षेप धोकादायक आहे का ? यावर जेष्ठ समाजसेवक डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्याशी केलेली खास बातचीत पाहा काय बोलले कुमार सप्तर्षी..
पाहा हा व्हिडीओ...
Updated : 4 Feb 2019 12:03 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire