Home > मॅक्स रिपोर्ट > शेतकरी कर्जमाफी कागदी घोडयांचा खेळ

शेतकरी कर्जमाफी कागदी घोडयांचा खेळ

शेतकरी कर्जमाफी कागदी घोडयांचा खेळ
X

​एका तालुक्यातून 2-3 शेतकऱ्यांना बोलवून ही कर्जमाफी दिली जात आहे, सरकार शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत असून, मुख्यमंत्री कागदी घोड्यांचा खेळ खेळत आहे. अशी टीका काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केलीय. दिवाळीपूर्वी कर्जमाफी देवू असं आश्वासन सरकारने दिलं होतं, मग आता फक्त एका तालुक्यातून काहीशा शेतकऱ्यांनाच कर्जमाफी का? इतर शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होईल,असा सवालंही त्यांनी सरकारला विचारला. पाहुयात हा व्हिडीओ...

https://www.youtube.com/watch?v=bNtlCMQZQP4

Updated : 18 Oct 2017 11:49 AM GMT
Next Story
Share it
Top