शेतकरी कर्जमाफी कागदी घोडयांचा खेळ
Max Maharashtra | 18 Oct 2017 11:49 AM GMT
X
X
एका तालुक्यातून 2-3 शेतकऱ्यांना बोलवून ही कर्जमाफी दिली जात आहे, सरकार शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत असून, मुख्यमंत्री कागदी घोड्यांचा खेळ खेळत आहे. अशी टीका काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केलीय. दिवाळीपूर्वी कर्जमाफी देवू असं आश्वासन सरकारने दिलं होतं, मग आता फक्त एका तालुक्यातून काहीशा शेतकऱ्यांनाच कर्जमाफी का? इतर शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होईल,असा सवालंही त्यांनी सरकारला विचारला. पाहुयात हा व्हिडीओ...
https://www.youtube.com/watch?v=bNtlCMQZQP4
Updated : 18 Oct 2017 11:49 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire