आघाडी सरकारची तिजोरी ठेकेदारांची ; भाजप युती सरकारची तिजोरी जनतेची- सदाभाऊ खोत
Max Maharashtra | 3 Nov 2019 4:18 PM GMT
X
X
पालघर जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले असल्याने राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज पालघर जिल्ह्याचा दौरा करून नुकसानीची पहाणी केली.यावेळी खोत यांनी “शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजवर विरोधकांनी टीका करण्याऐवजी शेतकरी संकटात असताना एकत्रितपणे सोबत काम करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.” अशी भावना व्यक्त केली आहे.
हे ही वाचा..
“राज्य सरकारची तिजोरी ही सामान्य जनतेची असून त्यावर अधिकार घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांचा आहे. आघाडी सरकारच्या काळातील तिजोरी ही ठेकेदारांची होती मात्र भाजप सरकारची तिजोरी ही जनतेची आहे” अशी टीका त्यांनी केली आहे.
Updated : 3 Nov 2019 4:18 PM GMT
Tags: #शेतकरी वाचवा agriculture industry farmer crop farmer crop damged farmer problems rain damaged शेतकरी कर्जमाफी शेतकरी योजना
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire