खेड्यांचा विकास म्हणजे देशाचा विकास असे म्हटले जाते. या खेड्यांच्या विकासाची जबाबदारी असते ग्रामपंचायतींवर....ग्रामपंचायतींना गावांचा विकास करता यावा यासाठी ग्रामसभांच्या माध्यमातून त्यांना सर्वाधिकार...
7 Oct 2021 2:24 PM GMT
उत्तर महाराष्ट्रात पांढरं सोन म्हणून प्रसिद्ध असलेले कापूस पीक पूर्ण खराब झाल्याने शेतकरी बेजार झाला आहे. अतिवृष्टीमुळे कापूस ओला झाल्याने खान्देशातील प्रत्येक गावात गल्ली, मोहल्ल्यात , आणि रस्त्यांवर...
30 Sep 2021 1:01 PM GMT
राज्यातील 12 जिल्हा सहकारी बँकांच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याची श्यक्यता आहे. यामुळं सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला लागले आहेत. जळगाव जिल्हा सहकारी बँकेत सर्व पक्षीय पॅनलची बोलणी...
26 Aug 2021 3:48 PM GMT
एकीकडे राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. तर उत्तर महाराष्ट्रात, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातील काही भागावर दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा...
10 Aug 2021 1:45 PM GMT
राज्य सरकारने मोठा गाजावाजा करून शेतकरी कर्जमाफीची योजना जाहीर केली. मात्र प्रत्यक्षात कर्ज माफी योजनेत अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. पण या त्रुटींमध्ये सरकारने अजून सुधारणाही केलेल्या नाहीत. यामुळे...
21 July 2021 9:05 AM GMT
राज्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी गेल्या दोन दिवसांपासून ओबीसीच्या मुद्द्यावर भाजप दुटप्पीपणा करत असल्याची...
26 Jun 2021 10:55 AM GMT
लॉकडाऊनचे निर्बंध आजपासून शिथिल करण्यात आले आहेत. राज्यात कोरोनामुळे कडक निर्बंध लागू असल्याने गेल्या अडीच महिन्यांपासून सलून व्यावसायिकांची दुकाने बंद होती. आजपासून हे निर्बंध शिथिल झाल्याने सलून...
7 Jun 2021 5:31 AM GMT
अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तयार झालेले 'तौत्के' हे वादळ आता शांत झालं आहे. या वादळादरम्यानच ONGC च्या तेल क्षेत्राजवळच 'बार्ज'वर (लोकांच्या राहण्यासाठी सपाट जहाजावर केलेली सुविधा) काही...
28 May 2021 5:05 PM GMT