महाराष्ट्रात अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सरकारने तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. मात्र, अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचला का? हा खरा सवाल आहे.
रायगड जिल्ह्यातील...
ललित कला अकादमीचा जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथे साठाव्या राष्ट्रीय प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. यावेळी ललित कला अकादमीचे अध्यक्ष उत्तम पाचारणे आणि...
देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी निर्मला सीतारमण यांनी बँकींग क्षेत्रात सुधारणांचा कार्यक्रमातील पुढचं पाऊल टाकलं आहे. देशातल्या 10 बँकांचं चार बँकांमध्ये विलिनीकरणाचा निर्णय घेण्यात आला...